माणसाला सार्वजनिक जीवनात सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संग म्हणजे तुमच्या आतील मूळ अध्यात्मिक आणि मानसिक शांततेला आव्हान करण्याची प्रक्रिया.
नेमस्त जीवनात काम आणि घर या दोन बिंदुवरच केलेले आवागमन खचितच मानसिक शांतता देईल, पण एक सत्संग जी उर्जा देईल ती कदाचित तुमच्या अंतरात्म्याला साद घालण्यास पुरेशी ठरेल.
नेमस्त जीवनात काम आणि घर या दोन बिंदुवरच केलेले आवागमन खचितच मानसिक शांतता देईल, पण एक सत्संग जी उर्जा देईल ती कदाचित तुमच्या अंतरात्म्याला साद घालण्यास पुरेशी ठरेल.
महासत्संग
परम पुज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या सान्निध्यात
तारीख : ५ एप्रिल २०१४
वेळ : सायंकाळी ६. ३० वाजता
स्थळ : बालेवाडी स्टेडियम, पुणे
आमंत्रण : सार्वजनिक
No comments:
Post a Comment