काही वर्षांपूर्वी एका मित्राकडे मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जायचो, तेंव्हा अभ्यासा व्यतिरिक्त आमच्यात अवांतर विषयावर हि जोरदार चर्चा व्हायच्या. तो पक्का नास्तिक आहे हे मला माहित होत तरी पण मी परमेश्वर आहे कि नाही या गोष्टीवर उगीच त्याची फिरकी घ्यायचो.
त्याला प्रचंड राग यायचा म्हणायचा 'तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन न बाळगता ज्या गोष्टीच्या अस्तित्वावरच चिन्ह आहे त्यावर विश्वास कसा ठेवता ? भारतीय संविधानाचा तुम्ही अशा प्रकारे अव्हेर करता' अस तो म्हणायचा.
त्याच्या मते वैज्ञानिक दृष्टीकोन देश आणि नागरिकांच्या विकासाला पूरक असतो.
मला हि गोष्ट पटली नाही. कारण सश्रद्ध मन माणसाचा आत्मविश्वास वाढवते आणि बरच काही.... यात वादाला भरपूर वाव आहे. पण मला त्याच्याकडून संविधानाच्या अभ्यासाची गरज पटली, कारण एव्हाना मी संविधान वाचल नव्हत तस ते फार मोठ आहे पण नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची जाणीव तरी किमान व्हावी म्हणून ते वाचल कारण कर्तव्यांची जाणीव असल्याशिवाय तुम्ही हक्कांवर अधिकार दाखवू शकत नाही.
ती संविधानिक कर्तव्ये पुढे देत आहे ती प्रत्येकाने जरूर वाचावितच पण तसे राहण्याचा प्रयत्न हि करावा कारण हि आपल्या देशाची गरज आहे.
51क. मूल कर्तव्य--भारत के प्रत्येक नागरिक का यह कर्तव्य होगा कि वह--
(क) संविधान का पालन करे और उसके आदर्शों, संस्थाओं, राष्ट्र ध्वज और राष्ट्रगान का आदर करे;
(ख) स्वतंत्रता के लिए हमारे राष्ट्रीय आंदोलन को प्रेरित करने वाले उच्च आदर्र्शों को हृदय में संजोए रखे और उनका पालन करे;
(ग) भारत की प्रभुता, एकता और अखंडता की रक्षा करे और उसे अक्षुण्ण रखे;
(घ) देश की रक्षा करे और आह्वान किए जाने पर राष्ट्र की सेवा करे;
(ङ) भारत के सभी लोगों में समरसता और समान भ्रातृत्व की भावना का निर्माण करे जो धर्म, भाषा और प्रदेश या वर्ग पर आधारित सभी भेदभाव से परे हो, ऐसी प्रथाओं का त्याग करे जो स्त्रियों के सम्मान के विरुद्ध है;
(च) हमारी सामासिक संस्कृति की गौरवशाली परंपरा का महत्व समझे और उसका परिरक्षण करे;
(छ) प्राकृतिक पर्यावरण की, जिसके अंतर्गत वन, झील, नदी और वन्य जीव हैं, रक्षा करे और उसका संवर्धन करे तथा प्राणि मात्र के प्रति दयाभाव रखे;
(ज) वैज्ञानिक दृष्टिकोण, मानववाद और ज्ञानार्जन तथा सुधार की भावना का विकास करे;
(झ) सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखे और हिंसा से दूर रहे;
(ञ) व्यक्तिगत और सामूहिक गतिविधियों के सभी क्षेत्रों में उत्कर्ष की ओर बढ़ने का सतत प्रयास करे जिससे राष्ट्र निरंतर बढ़ते हुए प्रयत्न और उपलब्धि की नई ऊँचाइयों को छू ले;
(]) यदि माता-पिता या संरक्षक है, छह वर्ष से चौदह वर्ष तक की आयु वाले अपने, यथास्थिति, बालक या प्रतिपाल्य के लिए शिक्षा के अवसर प्रदान करे।]
खरतर प्रत्येक कर्तव्याच पालन आवश्यक आहे पण ठळक कलेली कर्तव्ये न पाळण्यामुळे आपल्या देशाच किती नुकसान झाल हे लक्षात याव आणि ठळक मुद्यांवर विशेष लक्ष दयाव हि सदिच्छा.
त्याला प्रचंड राग यायचा म्हणायचा 'तुम्ही वैज्ञानिक दृष्टीकोन न बाळगता ज्या गोष्टीच्या अस्तित्वावरच चिन्ह आहे त्यावर विश्वास कसा ठेवता ? भारतीय संविधानाचा तुम्ही अशा प्रकारे अव्हेर करता' अस तो म्हणायचा.
त्याच्या मते वैज्ञानिक दृष्टीकोन देश आणि नागरिकांच्या विकासाला पूरक असतो.
मला हि गोष्ट पटली नाही. कारण सश्रद्ध मन माणसाचा आत्मविश्वास वाढवते आणि बरच काही.... यात वादाला भरपूर वाव आहे. पण मला त्याच्याकडून संविधानाच्या अभ्यासाची गरज पटली, कारण एव्हाना मी संविधान वाचल नव्हत तस ते फार मोठ आहे पण नागरिकांच्या मुलभूत कर्तव्यांची जाणीव तरी किमान व्हावी म्हणून ते वाचल कारण कर्तव्यांची जाणीव असल्याशिवाय तुम्ही हक्कांवर अधिकार दाखवू शकत नाही.
ती संविधानिक कर्तव्ये पुढे देत आहे ती प्रत्येकाने जरूर वाचावितच पण तसे राहण्याचा प्रयत्न हि करावा कारण हि आपल्या देशाची गरज आहे.
51क. मूल कर्तव्य--भारत के प्रत्येक नागरिक का यह कर्तव्य होगा कि वह--
(क) संविधान का पालन करे और उसके आदर्शों, संस्थाओं, राष्ट्र ध्वज और राष्ट्रगान का आदर करे;
(ख) स्वतंत्रता के लिए हमारे राष्ट्रीय आंदोलन को प्रेरित करने वाले उच्च आदर्र्शों को हृदय में संजोए रखे और उनका पालन करे;
(ग) भारत की प्रभुता, एकता और अखंडता की रक्षा करे और उसे अक्षुण्ण रखे;
(घ) देश की रक्षा करे और आह्वान किए जाने पर राष्ट्र की सेवा करे;
(ङ) भारत के सभी लोगों में समरसता और समान भ्रातृत्व की भावना का निर्माण करे जो धर्म, भाषा और प्रदेश या वर्ग पर आधारित सभी भेदभाव से परे हो, ऐसी प्रथाओं का त्याग करे जो स्त्रियों के सम्मान के विरुद्ध है;
(च) हमारी सामासिक संस्कृति की गौरवशाली परंपरा का महत्व समझे और उसका परिरक्षण करे;
(छ) प्राकृतिक पर्यावरण की, जिसके अंतर्गत वन, झील, नदी और वन्य जीव हैं, रक्षा करे और उसका संवर्धन करे तथा प्राणि मात्र के प्रति दयाभाव रखे;
(ज) वैज्ञानिक दृष्टिकोण, मानववाद और ज्ञानार्जन तथा सुधार की भावना का विकास करे;
(झ) सार्वजनिक संपत्ति को सुरक्षित रखे और हिंसा से दूर रहे;
(ञ) व्यक्तिगत और सामूहिक गतिविधियों के सभी क्षेत्रों में उत्कर्ष की ओर बढ़ने का सतत प्रयास करे जिससे राष्ट्र निरंतर बढ़ते हुए प्रयत्न और उपलब्धि की नई ऊँचाइयों को छू ले;
(]) यदि माता-पिता या संरक्षक है, छह वर्ष से चौदह वर्ष तक की आयु वाले अपने, यथास्थिति, बालक या प्रतिपाल्य के लिए शिक्षा के अवसर प्रदान करे।]
खरतर प्रत्येक कर्तव्याच पालन आवश्यक आहे पण ठळक कलेली कर्तव्ये न पाळण्यामुळे आपल्या देशाच किती नुकसान झाल हे लक्षात याव आणि ठळक मुद्यांवर विशेष लक्ष दयाव हि सदिच्छा.