आज छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती, मराठी लोक आणि महाराष्ट्र यांच्यात अस्मिता निर्माण करणार जाज्वल्य व्यक्तिमत्व.
शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देशभरात आणि खास करुण महाराष्ट्रात इतका मोठा आहे कि मरणोपरांत प्रभाव कायम असलेल्या व्यक्तिमत्वात श्री कृष्णानंतर शिवरायांचा क्रमांक येईल....
महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणे असंभव आहे, पण समर्थ रामदास स्वामींच्याच शब्दात सांगायच तर
महाराज! मराठी जनांच्यात तुम्ही अस्मिता, अभिमान आणि सामर्थ्याच स्फुल्लिंग पेटवलत.... तुम्हाला त्रिवार मुजरा......
शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव देशभरात आणि खास करुण महाराष्ट्रात इतका मोठा आहे कि मरणोपरांत प्रभाव कायम असलेल्या व्यक्तिमत्वात श्री कृष्णानंतर शिवरायांचा क्रमांक येईल....
महाराजांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणे असंभव आहे, पण समर्थ रामदास स्वामींच्याच शब्दात सांगायच तर
निश्चयाचा महामेरु। बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी
परोपकाराचिया राशी। उदंड घडती जयासी
तयाचे गुणमहत्वासी। तुळना कैंची ?
महाराज! मराठी जनांच्यात तुम्ही अस्मिता, अभिमान आणि सामर्थ्याच स्फुल्लिंग पेटवलत.... तुम्हाला त्रिवार मुजरा......
No comments:
Post a Comment