सध्या वादग्रस्त विधानान्चा सुकाल पाहता हिन्दु पुरानातील एक गोष्ट आठवते जेव्हा कलि काळ आला तेव्हा कलिला विचारण्यात आल, कलियुगात तु लोकांवर कोणत्या शस्त्राने राज्य करशील तेव्हा कलिने एका हातात 'जीभ' घेतली आणि दुसरया हातात 'लिंग' आणि म्हणाला या दोहोंणी.
आणि आश्चर्यकारक रित्या आज आपण याची सत्यता पाहतोय एक बाजूला मोठ मोठ्या हस्ती यौन उत्पीडनासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकल्या आहेत तर दुसरया बाजुला प्रथेप्रमाणे राजकीय नेत्यांनी जिव्हा नियंत्रण सोडल आहे.
मला आश्चर्य वाटत ते याच की शेकडो वर्षांपूर्वी या हृषिन्ना येणारया काळाची पावले अचुकपणे कशी ओळखता आली? की पुऱानोक्त चार विविध युगात लोकांचे स्वभावधर्मही बदलतात? काही जरी असल तरी आता पुरोगामी म्हणवनार्यांनी सुद्धा कलिधर्माचा अभ्यास करायला हवा.
आणि आश्चर्यकारक रित्या आज आपण याची सत्यता पाहतोय एक बाजूला मोठ मोठ्या हस्ती यौन उत्पीडनासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकल्या आहेत तर दुसरया बाजुला प्रथेप्रमाणे राजकीय नेत्यांनी जिव्हा नियंत्रण सोडल आहे.
मला आश्चर्य वाटत ते याच की शेकडो वर्षांपूर्वी या हृषिन्ना येणारया काळाची पावले अचुकपणे कशी ओळखता आली? की पुऱानोक्त चार विविध युगात लोकांचे स्वभावधर्मही बदलतात? काही जरी असल तरी आता पुरोगामी म्हणवनार्यांनी सुद्धा कलिधर्माचा अभ्यास करायला हवा.
No comments:
Post a Comment