आपल्या इथे एक मानसिकता सर्रास पहायला मिळते ती म्हणजे 'चलता है'. सिग्नल तोडला चलता है, कचरा पेटीच्या बाहेर फेकला चलता है, रस्त्यावर थुंकला चलता है... ही यादि आणखीही बरीच मोठी आहे पण तूर्तास एवढेच, तो मुख्य मुद्दा नाही.
मुद्दा आहे मानसिकतेचा,या मानसिकतेचे मूळ काय? आणि ती का आहे याचा, माइ-या मते तरी 'अस्मितेचा' अभाव. कदाचित आश्चर्य वाटेल एव्हढया लहान गोष्टीत कसली आली आहे अस्मिता? पण आपण १५ ऑगस्ट दिवशी अस्मितेने भारले असताना 'भारत माझा देश आहे' असे अभिमानाने म्हणतो तीच अस्मिता आपण या लहान-सहान गोष्टीत का दाखवत नाही, जर मी माझ घर स्वच्छ ठेवतो तर मी रस्ता, कचरा पेटी इथे का म्हणून घान करावी हि सुद्धा आपलीच मालमत्ता आहे.…
ही 'अस्मिता' हे 'माझ' पण आपण फक्त बोलुन नाही तर व्यवहारिकतेत उतरवुया आणि आपल्या घरा बरोबरच आपला देशही स्वच्छ ठेउया...
मुद्दा आहे मानसिकतेचा,या मानसिकतेचे मूळ काय? आणि ती का आहे याचा, माइ-या मते तरी 'अस्मितेचा' अभाव. कदाचित आश्चर्य वाटेल एव्हढया लहान गोष्टीत कसली आली आहे अस्मिता? पण आपण १५ ऑगस्ट दिवशी अस्मितेने भारले असताना 'भारत माझा देश आहे' असे अभिमानाने म्हणतो तीच अस्मिता आपण या लहान-सहान गोष्टीत का दाखवत नाही, जर मी माझ घर स्वच्छ ठेवतो तर मी रस्ता, कचरा पेटी इथे का म्हणून घान करावी हि सुद्धा आपलीच मालमत्ता आहे.…
ही 'अस्मिता' हे 'माझ' पण आपण फक्त बोलुन नाही तर व्यवहारिकतेत उतरवुया आणि आपल्या घरा बरोबरच आपला देशही स्वच्छ ठेउया...
No comments:
Post a Comment