श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ़ लिव्हिंग तर्फे घेण्यात येणारया बेसिक कोर्स चा काही वर्षांपूर्वी मी भाग होतो आणि या ६ दिवसीय कार्यशाळेत सुदर्शन क्रिये बरोबरच सुखी जीवनाच्या पंचसूत्री सांगण्यात आल्या त्याच महत्व त्रिकालबाधीत आहे....
1) विरोधाभास एकमेकांना पूरक आहेत
(सुख- दुःख, रात्र- दिवस, युद्ध- शांतता)
2) परिस्तिथीचा आहे तसा स्वीकार करा
(पाउस आला म्हनुन चीड़-चीड़ करण्यापेक्षा छत्री घेऊन बाहेर पडा, हीच बाब व्यक्तींबाबत ही लागु करा )
3) अहंकार सोडा
(अहंकार तुमच्यातील सुप्त दिव्य गुण व्यक्त करण्यात अडचण निर्माण करतो )
4) क्षमा करा
(ज्याप्रमाणे चुक झाल्यावर आपण स्वतःला क्षमा करतो तसेच इतरांनाही क्षमा करा, लोकांना सुधारण्याची संधी दया )
5) वर्तमानात जगा
(भूतकाळात रमने आणि भविष्याची चिंता करणे या दोन्ही गोष्टी वृथा आहेत म्हणून वर्तमानात जगा आनंदी रहा)
1) विरोधाभास एकमेकांना पूरक आहेत
(सुख- दुःख, रात्र- दिवस, युद्ध- शांतता)
2) परिस्तिथीचा आहे तसा स्वीकार करा
(पाउस आला म्हनुन चीड़-चीड़ करण्यापेक्षा छत्री घेऊन बाहेर पडा, हीच बाब व्यक्तींबाबत ही लागु करा )
3) अहंकार सोडा
(अहंकार तुमच्यातील सुप्त दिव्य गुण व्यक्त करण्यात अडचण निर्माण करतो )
4) क्षमा करा
(ज्याप्रमाणे चुक झाल्यावर आपण स्वतःला क्षमा करतो तसेच इतरांनाही क्षमा करा, लोकांना सुधारण्याची संधी दया )
5) वर्तमानात जगा
(भूतकाळात रमने आणि भविष्याची चिंता करणे या दोन्ही गोष्टी वृथा आहेत म्हणून वर्तमानात जगा आनंदी रहा)
No comments:
Post a Comment