माणसाला पूर्णत्वचा हव्यास फार, कोणतही कार्य किंवा गोष्ट जोपर्यंत पूरणत्वस जात नाही तोवर त्याला समाधान लाभत नाही. मग तो त्या कार्यातच अशा प्रकारे अडकतो कि त्या कामातून आनंद घेणच तो विसरुन जातो.
आणि शेवटी जर का ते कार्य पूर्नत्वास गेल नाही तर तो निराश होतो, हतबल होतो, स्वतः ला नाहीतर नशिबाला कोसत राहतो आणि स्वतः च अवमूल्यन करू लागतो. पण तो अनादिकालपासूनच वैश्विक सत्य विसरतो जे हजारो वर्षांपूर्वी वेदात ग्रंथित केल आहे ते म्हणजे सर्व काही पूर्णच आहे.
मग कशाला व्यर्थ चिंता..... कामापेक्षा कामातील आनंद महत्वाचा. कारण शेवटी मुक्कामापेक्षा प्रवासातील मजा काही वेगळीच.
"ते सर्व प्रकारे पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. कारण त्या पूर्णातुनच पूर्ण उत्पन्न झाले आहे. पूर्णातुन पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच शिल्लक राहते." (वैदिक प्रार्थना )
आणि शेवटी जर का ते कार्य पूर्नत्वास गेल नाही तर तो निराश होतो, हतबल होतो, स्वतः ला नाहीतर नशिबाला कोसत राहतो आणि स्वतः च अवमूल्यन करू लागतो. पण तो अनादिकालपासूनच वैश्विक सत्य विसरतो जे हजारो वर्षांपूर्वी वेदात ग्रंथित केल आहे ते म्हणजे सर्व काही पूर्णच आहे.
मग कशाला व्यर्थ चिंता..... कामापेक्षा कामातील आनंद महत्वाचा. कारण शेवटी मुक्कामापेक्षा प्रवासातील मजा काही वेगळीच.
"ते सर्व प्रकारे पूर्ण आहे. हे पूर्ण आहे. कारण त्या पूर्णातुनच पूर्ण उत्पन्न झाले आहे. पूर्णातुन पूर्ण काढून घेतल्यावर पूर्णच शिल्लक राहते." (वैदिक प्रार्थना )
No comments:
Post a Comment