श्रीकर परदेशी यांच्या बदलीसाठी सध्या लोकप्रतिनिधींकडून जोरदार प्रयत्न चालु आहेत आणि त्यांची बदली सध्या जवळ जवळ निश्चित समजली जात आहे.
बदलीचे कारणही भलतच विचित्र आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत कामावर त्यांच्या तर्फे होणारी आडकाठी साहजिक आहे जर लोकप्रतिनिधींकडूनच अस वर्तन होत असेल आणि त्यांना कुठल्या अधिकारयाचा त्रास(?)होउ लागला तर ते काय नाही करू शकत?
पण इथे मुद्दा आहे जनता जनार्दनचा त्यांच म्हणण काय आहे हे तर जगजाहिर आहे, बर्याच वर्षानंतर त्यांना एक ईमानदार जन अधिकारी (आयुक्त) भेटला आहे आणि त्याच्या सडेतोड निर्णयावर आणि कायदेशीर वागण्यावर जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. तर इथे त्यांच्या प्रतिनिधींचा(?) खलल बिलकुलच समजण्यासारखा नाही.
आयुक्तांची बदली रद्द होण्यासाठी खरतर आंदोलनाचीही गरज नाही, पण मनमानी कारभाराला सरावलेल्या आणि आपण जनतेचे फक्त प्रतिनिधी आहोत हे विसरलेल्यांना जाग आणून देण्यासाठी कदाचित हे पाउल ही उचलाव लागेल.
आणि अस आंदोलन झालच तर ते तथाकथित लोकप्रतिनिधींसाठी फक्त एक चेतावनी असेल कारण जनतेलाही 'आप' ल हित कशात आहे हे चांगलच समजल आहे.
बदलीचे कारणही भलतच विचित्र आहे ते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अनधिकृत कामावर त्यांच्या तर्फे होणारी आडकाठी साहजिक आहे जर लोकप्रतिनिधींकडूनच अस वर्तन होत असेल आणि त्यांना कुठल्या अधिकारयाचा त्रास(?)होउ लागला तर ते काय नाही करू शकत?
पण इथे मुद्दा आहे जनता जनार्दनचा त्यांच म्हणण काय आहे हे तर जगजाहिर आहे, बर्याच वर्षानंतर त्यांना एक ईमानदार जन अधिकारी (आयुक्त) भेटला आहे आणि त्याच्या सडेतोड निर्णयावर आणि कायदेशीर वागण्यावर जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. तर इथे त्यांच्या प्रतिनिधींचा(?) खलल बिलकुलच समजण्यासारखा नाही.
आयुक्तांची बदली रद्द होण्यासाठी खरतर आंदोलनाचीही गरज नाही, पण मनमानी कारभाराला सरावलेल्या आणि आपण जनतेचे फक्त प्रतिनिधी आहोत हे विसरलेल्यांना जाग आणून देण्यासाठी कदाचित हे पाउल ही उचलाव लागेल.
आणि अस आंदोलन झालच तर ते तथाकथित लोकप्रतिनिधींसाठी फक्त एक चेतावनी असेल कारण जनतेलाही 'आप' ल हित कशात आहे हे चांगलच समजल आहे.
No comments:
Post a Comment