'आम आदमी पक्षाने' फ़क्त दिल्लीच जिंकली नाही तर लोकजागृतिही फार मोठ्या प्रमाणावर केली आहे, याचा भरभक्कम पुरावा आजच्या 'सकाळ' वर्त्तमान पत्रात पहिल्याच पानावर आहे.
आतापर्यंत जनतेने उपलब्ध पर्यायातून उमेदवार निवडून दिले पण आता त्यांना भ्रष्टाचार मुक्त यंत्रणेची आवश्यकता भासु लागली आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे लोकांनी आघाडीचे दोन पक्ष वगळता तीसरा पर्याय म्हनुन 'आप' ला पसंती दिली आहे.
इथे 'आप' च महिमा मंडन करण्याचा प्रयत्न नाही, पण 'आप' मुळे प्रस्थापित राजकीय यंत्रणा आणि मानसिकता यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे त्यांच्यात एव्हढी तरी जाणीव व्हावी की जर त्यांनी लोकभावनेचा आदर केला नाही तर त्यांच्या राजकीय करकिर्दीचा अंत निश्चित आहे.
आतापर्यंत जनतेने उपलब्ध पर्यायातून उमेदवार निवडून दिले पण आता त्यांना भ्रष्टाचार मुक्त यंत्रणेची आवश्यकता भासु लागली आहे. याचा सबळ पुरावा म्हणजे लोकांनी आघाडीचे दोन पक्ष वगळता तीसरा पर्याय म्हनुन 'आप' ला पसंती दिली आहे.
इथे 'आप' च महिमा मंडन करण्याचा प्रयत्न नाही, पण 'आप' मुळे प्रस्थापित राजकीय यंत्रणा आणि मानसिकता यांना धक्का दिला आहे. ज्यामुळे त्यांच्यात एव्हढी तरी जाणीव व्हावी की जर त्यांनी लोकभावनेचा आदर केला नाही तर त्यांच्या राजकीय करकिर्दीचा अंत निश्चित आहे.
No comments:
Post a Comment