कृती हि व्यक्त आणि अव्यक्त घटनांची साखळी असते. विचारांची लवचिकता आणि ताठरता परिस्तिथिचि अनुकूलता आणि प्रतिकूलता ठरवू शकते. अशांततेत विचार तरंगांची ताठरता व्यक्तीच्या विचार शक्तीत शिथिलता निर्माण करते.
याउलट शांततेत विचारांच्या कक्षा फैलावून सृजनशीलता निर्माण होते. एकंदरीत सामाजिक अपराधाचा गाभा आहे;
याउलट शांततेत विचारांच्या कक्षा फैलावून सृजनशीलता निर्माण होते. एकंदरीत सामाजिक अपराधाचा गाभा आहे;
- आंतरिक शांततेचा अभाव
- वैचारिक ताठरता
- परिस्तिथिचि अस्वीकार्यता
No comments:
Post a Comment