भारत हा सण आणि उत्सव यांचा देश म्हणतात. पण हे उत्सव फक्त उत्सवच नसतात तर त्या मागेही फार मोठे गर्भीथार्थ आणि पौराणिक कथा यांच अजब मिश्रण असत.
जस कि 'होळी'. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद जेव्हा होलीकेच्या मांडीवर बसुन अग्नीत प्रवेश करतो तेव्हा होलीका वरदान असूनही जळून खाक होते पण प्रल्हाद भक्तीच्या बळावर तरुन जातो. याचाच अर्थ असाही घेतात कि द्वेषमूलक वृत्ती प्रेमाने भस्मी भूत करता येते.
म्हणून जुने वाद आणि अहंकार सोडून 'जो होली सो होली, अब खेले रंगोली' म्हणत जेव्हा आपण आपल्या शत्रूला हि जवळ करतो तेव्हा खरया अर्थाने आपण होळी आणि रंगोस्तव साजरा करतो. तुमच्याहि आयुष्यात वैरभाव विरहित, आनंदी वातावरण कायम रहाव हि शुभेच्छा!
जस कि 'होळी'. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद जेव्हा होलीकेच्या मांडीवर बसुन अग्नीत प्रवेश करतो तेव्हा होलीका वरदान असूनही जळून खाक होते पण प्रल्हाद भक्तीच्या बळावर तरुन जातो. याचाच अर्थ असाही घेतात कि द्वेषमूलक वृत्ती प्रेमाने भस्मी भूत करता येते.
म्हणून जुने वाद आणि अहंकार सोडून 'जो होली सो होली, अब खेले रंगोली' म्हणत जेव्हा आपण आपल्या शत्रूला हि जवळ करतो तेव्हा खरया अर्थाने आपण होळी आणि रंगोस्तव साजरा करतो. तुमच्याहि आयुष्यात वैरभाव विरहित, आनंदी वातावरण कायम रहाव हि शुभेच्छा!
No comments:
Post a Comment