Featured post

WhatsHapp....?

काल  रात्री गोव्यावरून परत येत असताना उगीच बसल्या जागी चाळा म्हणून whatsapp सुरु  केल, डोक्यात तशा  गोव्यात दोन दिवस एकटाच भटकत असताना आलेल...

Saturday 15 March 2014

चाणक्य नीती

आज आपण आपल्या समाजात एक गोष्ट सर्रास पाहतो. ती म्हणजे सत्ताधारी आणि अधिकारी व्यक्तींची अरेरावी. त्यांच्या समजुती नुसार त्यांना अडवणारे कोणी नसत. हि स्तिथी काही आजचीच नाही तर फार पुरातन आहे .

चाणक्य नीतीत आर्य चाणक्यांनी याच फार सुंदर उदाहरण दिल आहे;

'समाजात सशक्त  व्यक्तीचे अनुचित कार्य  हि उचित  समजल जाते.  आणि निम्न स्तरावरील दुर्बल व्यक्तीचे उचित कार्य सुद्धा दोष युक्त दिसून येतात. जसे राहु  दैत्याने अमृत पान करणे हेच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरले.'

यातील शेवटची ओळ बरच काही सांगून जाते....


No comments:

Post a Comment