माणसाचा विचारांवर ताबा असतो कि विचारांचा माणसावर? किंवा विचार माणसांना घडवतात कि माणूस विचारांना? प्रश्न थोडे गुंता गुंतीचे वाटतात जसे कि 'पहले मुर्गी या अंडा?'
माणूस मुलतः विचारांचा उर्जा स्त्रोत आहे तो स्त्रोत नेहमीच प्रवाही असतो. म्हणूनच कदाचित हे निरीक्षण नोंदवल गेल असाव कि एका दिवसातील जवळपास निम्मे विचार हे अनावश्यक असतात.
परंतु खर पाहता विचारातील आवश्यकता आणि अनावश्यकता व्याक्तीसापेक्षच आहे. अनावश्यक विचारांवर जास्त विचार करणारया आणि आपले मनोस्वास्थ्य बिघडवनारया व्यक्तींना मनोरुग्ण म्हणतात तर आवश्यक विचारांवरच विचार करणारयांना सामान्य म्हणतात.
पण या न्यायाने लेखक आणि समीक्षकांना मनोरुग्ण म्हणायला हव. कधी-कधी वेग वेगळया विचारतरंगांवर ब्लॉग लिहिताना मलासुद्धा मी मनोरोगी असल्याचा भास होतो... असो, पण समाजाला आज सामान्यांपेक्षा अशाच मनोरुग्णांची आवश्यकता आहे.
शेवटी वेड्याच पांघरून घेऊनच राज दरबारातील विदुषक राजाला योग्य मार्गावर आणायचा. आज तेच विदुषक विदुषी झाले आहेत. आणि समाजाला योग्य मार्गावर आणत आहेत.
माणूस मुलतः विचारांचा उर्जा स्त्रोत आहे तो स्त्रोत नेहमीच प्रवाही असतो. म्हणूनच कदाचित हे निरीक्षण नोंदवल गेल असाव कि एका दिवसातील जवळपास निम्मे विचार हे अनावश्यक असतात.
परंतु खर पाहता विचारातील आवश्यकता आणि अनावश्यकता व्याक्तीसापेक्षच आहे. अनावश्यक विचारांवर जास्त विचार करणारया आणि आपले मनोस्वास्थ्य बिघडवनारया व्यक्तींना मनोरुग्ण म्हणतात तर आवश्यक विचारांवरच विचार करणारयांना सामान्य म्हणतात.
पण या न्यायाने लेखक आणि समीक्षकांना मनोरुग्ण म्हणायला हव. कधी-कधी वेग वेगळया विचारतरंगांवर ब्लॉग लिहिताना मलासुद्धा मी मनोरोगी असल्याचा भास होतो... असो, पण समाजाला आज सामान्यांपेक्षा अशाच मनोरुग्णांची आवश्यकता आहे.
शेवटी वेड्याच पांघरून घेऊनच राज दरबारातील विदुषक राजाला योग्य मार्गावर आणायचा. आज तेच विदुषक विदुषी झाले आहेत. आणि समाजाला योग्य मार्गावर आणत आहेत.
No comments:
Post a Comment